शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले", गुलाम नबी आझाद यांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 17:21 IST

'2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींची 'चौकीदार चोर है' मोहिम काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आवडली नव्हती.'

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आणखी एक मोठे विधान केले आहे. आझाद म्हणाले की, 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींची 'चौकीदार चोर है' मोहिम काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आवडली नव्हती. नरेंद्र मोदींवर अशी खालच्या पातळीवरची टीका करायची नव्हती, पण राहुल यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना हे म्हणण्यास भाग पाडले. तसेच, 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनामा देऊन वरिष्ठ नेत्यांवर खापर फोडले, असेही आझाद म्हणाले.

'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले एका वाहिनीशी संवाद साधताना आझाद यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना 'चौकीदार चोर है' मोहिमेला पाठिंबा देण्यास सांगितले होते. त्यावेळी मनमोहन सिंग, एके अँटनी, पी चिदंबरम आणि स्वत: आझाद यांच्यासह वरिष्ठ नेते तेथे उपस्थित होते. आझाद म्हणाले, राहुल गांधींनी आम्हा सर्वांना हे म्हणण्यास भाग पाडले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव यांसारख्या नेत्यांच्या काळात मुख्यमंत्री, मंत्री राहिलेले अनेक ज्येष्ठ आणि ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते, त्यांच्याकडून जनतेसमोर अशी भाषा बोलण्याची अपेक्षा कशी करता येईल. पण, राहुल गांधी यांनीच वैयक्तिक टीका करण्यास भाग पाडल्याचा दावा आझाद यांनी केला.

इंदिरा गांधींकडून राजकारणाचे धडेयावेळी इंदिरा गांधींचे कौतुक करताना आझाद म्हणाले, आम्हाला राजकारणाचे धडे इंदिरा गांधींकडून मिळाले. मी युवा नेत्या असताना इंदिरा गांधींनी मला फोन करून अटलबिहारी वाजपेयींना भेटत राहायला हवे असे सांगितले होते. त्या एक नेत्या आणि आजचा नेता. विरोधी पक्षाच्या नेत्यांना मान द्यायला आम्हाला शिकवले आहे. जनतेसमोर 'पीएम चोर है' अशा घोषणा द्याव्यात, असे आम्हाला कधीच शिकवले गेले नाही. पण, राहुल गांधींमुळे आम्हाला ते म्हणावं लागलं, असं आझाद म्हणाले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस