शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी आत्महत्या करुन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 11:11 AM

शाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता. शाळेत येताना सोबत पालकांना घेऊन यायला सांगितले होते.

ठळक मुद्देशाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता.

वेल्लोर - शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी  ही धक्कादायक घटना घडली. या विद्यार्थीनी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होत्या. तीन विद्यार्थींनींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. 

गावातून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या विद्यार्थीनीचा शोध सुरु होता. रेवती, संकार आणि दीपा अशी मृत विद्यार्थीनींची नाव आहेत. मनिषाचा मृतदेह सापडला नव्हता. वल्लोर जिल्ह्यातील आराकोनम येथील पानापक्कम येथील सरकारी शाळेत या मुली शिकत होत्या. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता. शाळेत येताना सोबत पालकांना घेऊन यायला सांगितले होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांनी प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू