शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Fire in Sariska Forest: राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा; प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे पळाले; लष्कराची हेलिकॉप्टर मागविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 09:08 IST

सरिस्का डोंगरात लागलेल्या आगीमुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. जनावरे गावांकडे सरकल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खेड्यापाड्यात जनावरांच्या प्रवेशाची घोषणा करत पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यामध्ये रविवारी भीषण आग लागली. पृथ्वीपुरा-बालेटा गावाशेजारच्या जंगलात लागलेली ही आग पाहता पाहता कित्येक कमीपर्यंत पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू पुन्हा सोमवारी दुपारी आग भडकली आणि आता ती डोंगररांगांमध्ये पसरली आहे.

 गेल्या २४ तासांत छोट्याशा आगीने कित्येक किमी आतमध्ये जंगलात सारे भस्मसात केले आहे. ही आग एवढी पसरली आहे की पृथ्वीपुरा, बालेटा, भाट्याला, नया आणि प्रतापपूरा गावांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरिस्का येथे लागलेली भीषण आग विझवण्यासाठी लष्कराची दोन हेलिकॉप्टर मागविण्यात आली आहेत. ही हेलिकॉप्टर रात्री नऊ वाजता पोहोचतील. ते सिलिस्ड तलावामधून पाणी एअरलिफ्ट करतील आणि वरून पाणी टाकून आग विझवतील. गावातील लोकांना सतर्क राहण्यास सांगितले जात आहे.

सरिस्का डोंगरात लागलेल्या आगीमुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. जनावरे गावांकडे सरकल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खेड्यापाड्यात जनावरांच्या प्रवेशाची घोषणा करत पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.

वन्य प्राणी गावाकडे, शहरांकडे धावत आहेत. आग आणि धुरामुळे इकडे-तिकडे मधमाश्या उडत आहेत आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे जंगलातील आग विझवणे अधिकाऱ्यांना कठीण जात आहे, असे वन संरक्षक आर एन मीणा यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :forestजंगलfireआगRajasthanराजस्थान