शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दुसऱ्या विमानतळांसाठी जागा शोधण्याच्या सूचना; विमानतळ प्राधिकरणाने राज्यांना पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 06:16 IST

केवळ मोठ्या मेट्रो शहरांतच नव्हे, तर तुलनेने छोट्या असलेल्या शहरांतही दुसऱ्या विमानतळांची गरज निर्माण झालेली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसºया कारकीर्दीत पायाभूत विकासावर भर दिला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एआयआय) राज्य सरकारांना विशेष पत्र पाठवून छोट्या शहरांतही दुसºया विमानतळांसाठी जागा पाहून ठेवण्यास सांगितले आहे. विमानतळांच्या संभाव्य जागांच्या आजूबाजूला बांधकामे मर्यादित उंचीची राहतील, याची खबरदारी घेण्याची विनंतीही राज्य सरकारांना करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशातील विमानतळांची संख्या वाढेल, असा अंदाज एआयआयच्या विनंतीवरून बांधला जात आहे. 

एआयआयचे चेअरमन गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी सांगितले की, केवळ मोठ्या मेट्रो शहरांतच नव्हे, तर तुलनेने छोट्या असलेल्या शहरांतही दुसऱ्या विमानतळांची गरज निर्माण झालेली आहे. दिल्ली, मुंबई आणि गोवा यासारख्या ठिकाणी कामे सुरू झालेली आहेत. इतर ठिकाणीही ती लवकर सुरू व्हायला हवीत. त्यामुळेच राज्य सरकारांना दुसºया विमानतळांसाठी जागा शोधून ठेवण्याची, तसेच संबंधित परिसरात इमारतींच्या उंचीवर बंधने घालण्याची विनंती करण्यात आली आहे. अशा शहरांत नंतर जेव्हा विमानतळांची कामे सुरू होतील, तेव्हा त्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे राहणार नाहीत.पुण्याचा समावेशदुसऱ्या विमानतळांची गरज असलेल्या शहरांची संख्या देशात खूप मोठी आहे. विशाखापट्टणम, जयपूर, पुणे, अहमदाबाद, राजकोट, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांचा त्यात समावेश आहे. देशातील बहुतांश विमानतळांवरील टर्मिनल आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी हाताळीत आहेत. पाटणा आणि गुवाहाटी यासारख्या ठिकाणच्या विमानतळांवर खूप गर्दी वाढली आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील विमानतळांवर जेट एअरवेजमधील संकट निर्माण होण्यापूर्वी मुक्त स्लॉटच उपलब्ध नव्हते.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळPuneपुणे