शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:02 IST

Chhattisgarh News: छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. एका तरुणाने या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेतील उल्लेखानुसार, सदर तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत आर्य समाजामध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही पती पत्नीप्रमाणे राहत होते. मात्र काही दिवसांतच त्याच्या पत्नीचे नातेवाईक तिला घेऊन गेले होते. तेव्हापासून त्याची पत्नी बेपत्ता आहे. तचेस नातेवाईकही तिच्याबाबत माहिती देत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या सदर तरुणाने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निकाल दिला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्तीसगडमधील विलासपूर आणि मुंगेरी येथील हा प्रकार आहे. विलासपूर येथील सूरज बंजारे आणि मुंगेली येथील एका तरुणीमध्ये मैत्री होती. त्यांची ही मैत्री प्रेमामध्ये बदलली. त्यानंतर या दोघांनीही रायपूर येथील आर्य समाज मंदिरात रीतीरिवाजानुसार लग्न केले. तसेच या विवाहाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. दोघेही पती-पत्नि म्हणून राहू लागले. मात्र काही दिवसांनी सदर तरुणीचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी आले आणि तिला जबरदस्तीने घेऊन गेले. तेव्हापासून तिची काहीच खबर नाही आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सूरजने कोर्टात धाव घेत न्यायासाठी धाव घेतली.

या तरुणाने सांगितले की, माझी पत्नी काही दिवसांनी घरी परतणार होती. मात्र बरेच दिवस ती घरी न परतल्याने मी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र ते कुठलीही माहिती देत नव्हते.  अशा परिस्थिती मी पोलिसांकडे थाव घेतली. मात्र तिथेही निराशाच हाती लागली. तेव्हा मी उच्च न्यायालयात धाव घेत बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल केली. माझी पत्नी माझ्या घरी येऊ इच्छित आहे. मात्र तिचे नातेवाईक तिला येऊ देत नाही आहेत. तिचं काही बरंवाईट होईल, अशी मला भीती आहे, असे त्याने कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे.

बिलासपूर हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले तसेच कोर्टाने या प्रकरणी तपास करून २८ ऑगस्टपर्यंत सदर तरुणीला शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तसेच या तरुणीच्या वडिलांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नrelationshipरिलेशनशिपCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी