शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 10:55 IST

नवरात्री उत्सावामुळे देवीच्या मंदिराकडे जाणारा एक रस्ता केवळ पादचारी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसऱ्या रस्त्यावरील दोन्ही

डोंबलेश्वर - देवीच्या दर्शनाहून घरी परतणाऱ्या 9 भाविकांचा भीषण अपघातातमृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघातातील सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. डोंगरगढ येथून माँ बम्लेश्वरीचे दर्शन घेऊन हे कुटुंब सुमो कारमधून आपल्या भिलाई वन कम्प येथील घरी परतत होते. मात्र, सकाळी समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग सोमनीजवळ ही भीषण दुर्घटना घडली. 

नवरात्री उत्सावामुळे देवीच्या मंदिराकडे जाणारा एक रस्ता केवळ पादचारी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजुंनी वाहनांची ये-जा होत आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भिलाई कॅम्प येथील हे कुटुंब दोन वाहनातून डोंगरगढ येथील बम्लेश्वरीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, दर्शन घेऊन परत येताना ट्रकला समोरसमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघाताच सुमोचा चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सर्वच मृतदेह रांजनांदगाव येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू