शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शेतकऱ्यांनी सीमा ओलांडली, सर्वोच्च न्यायालयात याचिका; सुरक्षा बलाचा वापर करून थांबवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 2:33 AM

सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेट्स आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे;

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे. तृणमूल कॉँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सीकरी सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घरण्यांना भाजप विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. 

सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेट्स आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांना संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा बलाचा वापर करून शेतकऱ्यांना थांबवावे लागले. बदरपूर सीमेवर शेतकरी धरणे देऊन बसले. 

नवरदेव ट्रॅक्टरमध्ये आला मंडपात....शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध वर्गांतील लोक स्वयंस्फूर्तीने येत आहेत. करनाल येथील एका नवरदेवाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलिशान कारचा त्याग करीत ट्रॅक्टरवर मंडपात पोहोचला. नवरदेव म्हणाला, आम्ही आता शहरात स्थायी झालो असलो तरी आम्ही मूलत: शेतकरी आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच ट्रॅक्टरवरून वरात काढली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप