शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

आळंद तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत १११

By admin | Updated: June 18, 2015 13:44 IST

आळंद : मान्सूनचे आगमन झाले असले तरी आळंद तालुक्यातील हवामान अजूनही कोरडेच आहे़ तालुक्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़

आळंद : मान्सूनचे आगमन झाले असले तरी आळंद तालुक्यातील हवामान अजूनही कोरडेच आहे़ तालुक्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ तालुक्याच्या कृषी खात्याने चालू खरीप हंगामासाठी एकूण ९३ हजार १९५ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे़ यामध्ये ८३ हजार १९५ हेक्टर क्षेत्र जिरायत तर १० हजार हेक्टर क्षेत्र बागायतीचा समावेश आहे़ तालुक्यातील एकूण पाच रयत संपर्क केंद्राद्वारे एकूण तृणधान्याचे ८ हजार ९९० हेक्टर, द्विदल धान्याचे ५७ हजार २७५ हेक्टर, तेलबियांचे १८ हजार ९३० हेक्टर तर उसाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे़ जूनअखेरपर्यंत उडीद, मूग व तिळाची पेरणी होणे आवश्यक आहे़ सूर्यफूल, तूर व सोयाबीन या पिकांसाठी जुलैअखेरपर्यंतचा कालावधी मानला जातो़ उत्पन्नामध्ये तुरीचे सर्वाधिक ४५ हजार हेक्टर आहे़ त्यापाठोपाठ सूर्यफूल १२ हजार ६००, उडीद ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे़ यावर्षी सोयाबीनचे केवळ ३ हजार ५०० हेक्टर तर तिळाचे २ हजार हेक्टर क्षेत्र निश्चत केले आहे़ सर्व केंद्रामध्ये बी-बियाणे व रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून केवळ समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असल्याचे सहा़ कृषी निर्देशक शशांक शहा यांनी सांगितले़ (वार्ताहर)