शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी जीवन संपवलं; आता त्यांचा पुतळा बनवून लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:37 IST

ज्या लोकांनी त्या दोघांना वेगळं केलं, त्यांनीच मेल्यानंतर पुतळ्याचं लग्न लावलं

आज समाजात जाती-धर्माबद्दल मोठे बदल होऊनही काही लोक प्रेमविवाहाला गुन्हा मानतात. आजही अनेक राज्यात इतर जातीत प्रेमविवाह करण्यास मान्यता दिली जात नाही. अशावेळी काही जोडपे टोकाचं पाऊल उचलतात आणि आत्महत्या करात. असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे. घरच्यांनी नकार दिल्यानंतर प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता घरच्यांनी त्यांचा पुतळा बनवून लग्न लावलं आहे

दोघे हयात असताना घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही. यानंतर दोघांनी सोबतच मिठी मारुन गळाफास घेतला. त्या दोघांचे मृतदेह सोबतच लटकलेल्या अवस्थेत आढळले होते.  यानंतर घरच्यांना त्या दोघांच प्रेम समजलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गणेश आणि रंजना अशी या दोघांची नावे होती, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून घरच्यांनी त्या दोघांचा पुतळा बनवून लग्न लावलं. 

गणेशच्या एका नातेवाईकाने सांगितले की, गणेस आणि रंजनाचा पुतळा बनवून आदिवासी परंपरेनुसार त्या दोघांचा विवाह पार पडला. पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर विवाहसोहळा पार पडला. यावेळी परिसरातील अनेकजण या सोहळ्यात सामील झाले आणि त्या दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशGujaratगुजरातLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू