शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Exam: २०२४ पासून वर्षातून दोनवेळा होणार बोर्डाची परीक्षा, ११वी-१२वीमध्ये शिकाव्या लागतील दोन भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:58 IST

Exam: बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने बुधवारी नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२४ पासून इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षा ह्या वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील.

बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने बुधवारी नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२४ पासून इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षा ह्या वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. हा बदल नव्या शिक्षण धोरणानुसार केला जाईल. जेव्हा दोन वेळा परीक्षा घेतली जाईल. तेव्हा विद्यार्थ्यांना दोन्हींमध्ये आपले सर्वोत्तम गुण मिळवण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, दोन वेळा बोर्डाची परीक्षा घेण्याच्या प्रणालीची एनसीईआरटीकडून तयारी करण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २३ ऑगस्ट रोजी शालेय़ शिक्षणासाठी नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय ११वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागणार आहेत.

नव्या शिक्षण धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांच्या घोषणेची माहिती देताना २०२४च्या शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके विकसित करण्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने नव्या शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीची घोषणा करण्यात आली आहे.

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील. त्यातील किमान एक भाषा ही भारतीय असावी लागेल. मंत्रालयाने वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील हेही स्पष्ट केले आहे. त्यात विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण मिळवण्याची परवानगी दिली जाईल.  

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारत