शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Exam: २०२४ पासून वर्षातून दोनवेळा होणार बोर्डाची परीक्षा, ११वी-१२वीमध्ये शिकाव्या लागतील दोन भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:58 IST

Exam: बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने बुधवारी नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२४ पासून इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षा ह्या वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील.

बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने बुधवारी नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२४ पासून इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षा ह्या वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. हा बदल नव्या शिक्षण धोरणानुसार केला जाईल. जेव्हा दोन वेळा परीक्षा घेतली जाईल. तेव्हा विद्यार्थ्यांना दोन्हींमध्ये आपले सर्वोत्तम गुण मिळवण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, दोन वेळा बोर्डाची परीक्षा घेण्याच्या प्रणालीची एनसीईआरटीकडून तयारी करण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २३ ऑगस्ट रोजी शालेय़ शिक्षणासाठी नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय ११वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागणार आहेत.

नव्या शिक्षण धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांच्या घोषणेची माहिती देताना २०२४च्या शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके विकसित करण्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने नव्या शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीची घोषणा करण्यात आली आहे.

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील. त्यातील किमान एक भाषा ही भारतीय असावी लागेल. मंत्रालयाने वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील हेही स्पष्ट केले आहे. त्यात विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण मिळवण्याची परवानगी दिली जाईल.  

टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारत