शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आणीबाणी! लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यांना विसरणार नाही- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 07:00 IST

मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.

नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी झटणा-या लोकांना देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गौरवोद्गार काढले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. मोदी यांनी टष्ट्वीट केले की, ४५ वर्षांपूर्वी देशावर आणीबाणी थोपविण्यात आली. त्यावेळी लोकशाहीच्या संरक्षणासाठी ज्या लोकांनी संघर्ष केला, यातना सहन केल्या त्या सर्वांना माझे शतशत नमन. त्यांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ची जून २०१९ ची एक क्लिपही शेअर केली आहे. यात आणीबाणीचा हवाला देण्यात आला आहे. मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.>‘एका कुटुंबाचे हित राष्ट्रीय हितावर वरचढ’एकाच कुटुंबाचे हित पक्ष आणि राष्ट्रीय हितावर वरचढ ठरत आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी असा सवाल केला की, आणीबाणीची मानसिकता आजही काँग्रेसमध्ये का आहे? अमित शहा यांनी गुरुवारी एकानंतर एक टष्ट्वीट केले आणि असा दावा केला की, काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याच पक्षात गुदमरल्यासारखे होत आहे.हा पक्ष जनतेपासून दूर जात आहे. शहा म्हणाले की, ४५ वर्षांपूर्वी एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेने देशावर आणीबाणी थोपली होती. रात्रीतून देश कैदखान्यात रूपांतरित झाला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी