शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आणीबाणी! लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यांना विसरणार नाही- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 07:00 IST

मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.

नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी झटणा-या लोकांना देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गौरवोद्गार काढले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. मोदी यांनी टष्ट्वीट केले की, ४५ वर्षांपूर्वी देशावर आणीबाणी थोपविण्यात आली. त्यावेळी लोकशाहीच्या संरक्षणासाठी ज्या लोकांनी संघर्ष केला, यातना सहन केल्या त्या सर्वांना माझे शतशत नमन. त्यांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ची जून २०१९ ची एक क्लिपही शेअर केली आहे. यात आणीबाणीचा हवाला देण्यात आला आहे. मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.>‘एका कुटुंबाचे हित राष्ट्रीय हितावर वरचढ’एकाच कुटुंबाचे हित पक्ष आणि राष्ट्रीय हितावर वरचढ ठरत आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी असा सवाल केला की, आणीबाणीची मानसिकता आजही काँग्रेसमध्ये का आहे? अमित शहा यांनी गुरुवारी एकानंतर एक टष्ट्वीट केले आणि असा दावा केला की, काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याच पक्षात गुदमरल्यासारखे होत आहे.हा पक्ष जनतेपासून दूर जात आहे. शहा म्हणाले की, ४५ वर्षांपूर्वी एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेने देशावर आणीबाणी थोपली होती. रात्रीतून देश कैदखान्यात रूपांतरित झाला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी