शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेणार - प्रेम वत्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 4:41 AM

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल.

मुंबई : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत आलेली मंदी तात्पुरती असून, लॉकडाऊन संपताच अर्थव्यवस्था परत भरारी घेईल, असे भाकीत कॅनेडियन गुंतवणूकदार व उद्योगपती प्रेम वत्स यांनी केले आहे.

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही वत्स म्हणाले. बंगळुरू विमानतळाबाबत वत्स म्हणाले, सध्या आम्ही तिथे दुसरी धावपट्टी बांधतो आहोत व नव्या टर्मिनल बिल्डिंगचा प्रस्ताव आहे. गेल्यावर्षी एकही विमानतळ मिळाले नाही. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत वत्स म्हणाले, पॅकेजचा उपयोग अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

लॉकडाऊननंतर भारतात गुंतवणूकदारांसाठी अनेक नवी क्षेत्रे खुली होणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची विकासक्षमता परत येणार आहे, असेही फेअर बॉक्स फायनान्शियल होल्डिंग्जचे अध्यक्ष असलेले वत्स म्हणाले.फेअरफॅक्सने भारतात सध्या इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, सीएसबी बँक, थॉमस कुक व बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊननंतर जी नवी उद्योगक्षेत्रे उदयाला येतील त्यात आम्हीही गुंतवणूक करू, असेही वत्स म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था