शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:26 IST

लग्नाची वरात घेऊन जाणारी एक कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली, ज्यामध्ये नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. लग्नाची वरात घेऊन जाणारी एक कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली, ज्यामध्ये नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू झाला.  तसेच नवरदेवासह पाच जण गंभीर जखमी झाले. चिल्ला पोलीस स्टेशन हद्दीतील पपरेन्दा गावाजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची वरात हमीरपूरमधील सुमेरपूरला जात होती. गाडीत नवरदेवासह एकूण सात लोक होते. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा ड्रायव्हर हा दारुच्या नशेत होता आणि गाडी चालवताना तो त्याच्या मोबाईलवर सोशल मीडियावरील रील पाहत होता. पपरेन्दा गावात पोहोचताच स्विफ्ट कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी नवरदेवाच्या भाचीला मृत घोषित केलं इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. लग्न घरात अपघाताची माहिती मिळताच सर्वांना मोठा धक्का बसला. 

डीएसपी राजीव प्रताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात चालकाचा निष्काळजीपणा आणि नशेमुळे हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नAccidentअपघात