शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 10:17 IST

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे.

भाजपाला ४०० जागा का हव्यात याचे कारण सांगणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सरमांनी घुसखोर दिसले की त्यांचे पाय तोडण्याचे आदेश लोकांना देत वादग्रस्त विधान केले आहे. जर झारखंडला वाचवायचे असेल तर घुसखोर दिसताच त्यांचे पाय तोडा आणि पळवून लावा असे ते म्हणाले आहेत.

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत. झारखंडमध्ये बांग्लादेशी घुसखोर आहेत, त्यांना काँग्रेस-झामुमो सरकारचा पाठिंबा आहे. ३० वर्षांपूर्वी आसाममध्येही घुसखोर येण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाच्या सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी पाऊले उचलली नाहीत. यामुळे आता ही समस्या एवढी भीषण बनली आहे की ११ जिल्ह्यांची लोकसंख्याच बदलून गेली आहे. आता आम्ही तिथे अल्पसंख्यांक बनलो आहोत. जर इथे त्यांना रोखले नाही तर पूर्ण झारखंडची हीच परिस्थिती होणार आहे, असा इशारा सरमा यांनी दिला. 

झारखंडच्या गिरीडीह आणि रामगढ जिल्ह्यातील प्रचारसभेला ते संबोधित करत होते. राहुल गांधी कधीही भारताचे पंतप्रधान बनू शकणार नाहीत. जर त्यांना पीएम व्हायचेच असेल तर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही त्यांना पासपोर्ट, व्हिसा बनविण्यास मदत करू. देशाचे पंतप्रधान पद मोदींसाठीच बुक आहे, असे सरमा म्हणाले. 

यावेळी ४०० जागा आल्या तर पीओके भारतात येईल, युसीसी लागू होईल. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात धर्माच्या नावे मुस्लिमांना आरक्षण देण्याचे काँग्रेसकडून जे प्रयत्न सुरु आहेत ते संपविता येतील असे सरमा म्हणाले. 

टॅग्स :Assamआसामjharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा