शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गाईला राष्ट्रीय पशू न म्हटल्याने हक्कांवर गदा येते? सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 05:45 IST

याचिकादाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, गायींचे संरक्षण करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी एका व्यक्तीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल, न्या. अभय ओक यांनी फेटाळून लावली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने याचिकादाराला धारेवर धरताना म्हटले आहे की, गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित न केल्याने कोणत्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे हे याचिकादाराने स्पष्ट केले पाहिजे. अशा प्रकारच्या याचिकांवर सुनावणी घेणे हे न्यायालयाचे काम आहे का? मुळात अशा प्रकारच्या याचिका का केल्या जातात, असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. 

त्यावर याचिकादाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, गायींचे संरक्षण करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही याचिका मागे घेतली नाही, तर आम्ही याचिकादाराला दंड ठोठावू, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ही याचिका गोवंश सेवा सदन ही स्वयंसेवी संस्था व इतर काही व्यक्तींनी न्यायालयात दाखल केली होती.  (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय