शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

दीपालीनगरला पाणीटंचाई

By admin | Updated: March 21, 2015 00:14 IST

इंदिरानगर : ऐन उन्हाळ्यात दीपालीनगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलावर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : ऐन उन्हाळ्यात दीपालीनगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलावर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दीपालीनगर परिसरात तीन हजार लोकांची वस्ती आहे. बहुतेक नोकरदार वर्ग आहेत. गेेल्या ऑक्टोबर महिन्यापासून हरिभक्तिधाम, धनसंपदा, यशराज, पाटील प्राईड, जिव्हाळा, रामरक्षा, सुविचार, मुठेचाळ सहदीपालीनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान होणारा पाणीपुरवठा कमीदाबाने होतो. यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही. त्यामुळे हातपंपावर गर्दी दिसून येत आहे. परिसरात दिवसंेदिवस वाढणारी लोकवस्तीच्या मानाने सुमारे दहा वर्षांपूर्वीची कमी व्यासाची जलवाहिनी अपुरी पडत आहे. जास्त व्यासाची जलवाहिनी टाकण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून आहे. पाणीपुरवठा विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.