शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे एडिटर्स गिल्डकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:33 AM

दुआ यांच्यावरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द

नवी दिल्ली : पत्रकार विनोद दुआ यांच्यावर हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झालेला देशद्रोहाचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या निर्णयाचे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने शुक्रवारी निवेदनात स्वागत केले आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनेवर टीका किंवा भाष्य करण्याचा नागरिकाला हक्क आहे, यावर न्यायालयाने निर्णयात भर दिला. देशद्रोहाच्या प्रकरणात पत्रकारांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे यावर निर्णयात भर दिला गेला आहे, असे गिल्डने म्हटले.  “स्वतंत्र प्रसारमाध्यम आणि लोकशाहीवर देशद्रोह कायद्याचे घाबरवून सोडणारे परिणाम होतात, ही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली काळजी योग्य असल्याचे गिल्डने म्हटले. हस्तक्षेप करान्यायमूर्ती केदार नाथ सिंह यांच्या याआधीच्या निवाड्याचा संदर्भ आणि पत्रकारांना देशद्रोहाच्या आरोपांपासून संरक्षण असण्याची गरज याचे स्वागत करून एडिटर्स गिल्डने म्हटले की, “देशाच्या वेगवेगळ्या भागात अधिकारी कायदे ज्याप्रकारे राबवतात त्यातून खटल्याच्या आधीच तुरुंगवास सुरू होतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे,”  आधुनिकमुक्त लोकशाहीत अशा क्रूर आणि कालबाह्य कायद्यांना जागा नसल्यामुळे ते रद्द करावेत,’ 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय