शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

कोरोनामुळे मृत्यू : अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधीस परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 5:05 AM

संडे अँकर । मृत्यूनंतर सन्मान मिळणे हा घटनात्मक अधिकार : उच्च न्यायालय

खुशालचंद बाहेती ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी करण्याचा अधिकार अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकार) इतकाच महत्त्वाचा आहे, असे मत कलकत्ता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत प्रशासनाविरुद्ध दोन तक्रारी करण्यात आल्या होत्या. पहिली तक्रार ही करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी प्रशासनातर्फे असन्मापूर्वक करण्यात येत असल्याबद्दल होती. दुसरी तक्रार अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी करू देण्यात येत नाहीत, इतकेच नव्हे तर अंत्यदर्शनही घेऊ देण्यात येत नाही, अशी होती. उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना अत्यंदर्शन घेणे व अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी हे मयताच्या नातेवाईकांचे अधिकार मान्य करीत आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून यास परवानगी दिली.घटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये असलेला जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सन्मानाने जगणे म्हणजे फक्त जिवंतपणी सन्मान नव्हे तर मृत्यूनंतरही सन्मान मिळणे होय. त्यामुळे अंत्यसंस्कार सन्मानानेच झाले पाहिजेत.(मुख्य न्या. थोटाथील बी. राधाकृष्ण आणि अरिजित बॅनर्जी)उच्च न्यायालयाचे निर्देश1 हॉस्पिटलमधील कारवाई पूर्ण झाल्यानंतर मृत शरीर निकटच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे.2 शरीर हॉस्पिटलमधून थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी न्यावे. मयताच्या घरीसुद्धा नेऊ नये.3 मयतास निर्जंतुकीरण केलेल्या बॉडी बॅगमध्ये ठेवावी. ही बॅग चेहऱ्याजवळ पारदर्शक असावी.4 मयतास हाताळणाऱ्यांनी मास्क, मोजे, पीपीई वापरावेत.5 अंत्यसंस्कारापूर्वी चेहºयाचा भाग उघडावा. बॉडी बॅगला स्पर्श न करता सुरक्षेची साधने घालून निकटवर्तीयांना अंत्यदर्शन घेता यावे, तसेच याच वेळी-पाणी पाजणे, धान्य देणे, ग्रंथवाचन करणे आदी धार्मिक विधी दुरून करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूHigh Courtउच्च न्यायालय