शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कोरोनामुळे मृत्यू : अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधीस परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:05 IST

संडे अँकर । मृत्यूनंतर सन्मान मिळणे हा घटनात्मक अधिकार : उच्च न्यायालय

खुशालचंद बाहेती ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी करण्याचा अधिकार अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकार) इतकाच महत्त्वाचा आहे, असे मत कलकत्ता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत प्रशासनाविरुद्ध दोन तक्रारी करण्यात आल्या होत्या. पहिली तक्रार ही करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी प्रशासनातर्फे असन्मापूर्वक करण्यात येत असल्याबद्दल होती. दुसरी तक्रार अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी करू देण्यात येत नाहीत, इतकेच नव्हे तर अंत्यदर्शनही घेऊ देण्यात येत नाही, अशी होती. उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना अत्यंदर्शन घेणे व अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी हे मयताच्या नातेवाईकांचे अधिकार मान्य करीत आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून यास परवानगी दिली.घटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये असलेला जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सन्मानाने जगणे म्हणजे फक्त जिवंतपणी सन्मान नव्हे तर मृत्यूनंतरही सन्मान मिळणे होय. त्यामुळे अंत्यसंस्कार सन्मानानेच झाले पाहिजेत.(मुख्य न्या. थोटाथील बी. राधाकृष्ण आणि अरिजित बॅनर्जी)उच्च न्यायालयाचे निर्देश1 हॉस्पिटलमधील कारवाई पूर्ण झाल्यानंतर मृत शरीर निकटच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे.2 शरीर हॉस्पिटलमधून थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी न्यावे. मयताच्या घरीसुद्धा नेऊ नये.3 मयतास निर्जंतुकीरण केलेल्या बॉडी बॅगमध्ये ठेवावी. ही बॅग चेहऱ्याजवळ पारदर्शक असावी.4 मयतास हाताळणाऱ्यांनी मास्क, मोजे, पीपीई वापरावेत.5 अंत्यसंस्कारापूर्वी चेहºयाचा भाग उघडावा. बॉडी बॅगला स्पर्श न करता सुरक्षेची साधने घालून निकटवर्तीयांना अंत्यदर्शन घेता यावे, तसेच याच वेळी-पाणी पाजणे, धान्य देणे, ग्रंथवाचन करणे आदी धार्मिक विधी दुरून करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूHigh Courtउच्च न्यायालय