शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मालमत्तांची हानी केल्यास तुरुंगवास, पाच वर्षे कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:28 IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी तशा वटहुकुमावर सही केली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.काश्मीर खोºयात दगडफेक, जाळपोळ अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रक्षोभक कारण नसतानाही हे प्रकार होत आहेत. ते व्हावेत, यासाठी एसएमएस पाठविणे आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून निरोप देणे वाढले आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा अनेकदा बंद करावी लागत आहे. त्याच्या जोडीला आता तुरुंगवास व दंड अशा शिक्षाही होतील, या प्रकारांमुळे या घटना कमी होतील, असे सरकारला वाटत आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू नाही. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी वटहुकूम काढला आहे. (वृत्तसंस्था)>आवाहन करणे हा गुन्हाचसार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची थेट हानी करणे शिक्षापात्र ठरविण्यात आले असून, अशा कृतीसाठी आवाहन करण्यालाही गुन्ह्याला प्रोत्साहन देणे समजले जाईल. अशा कृती व आवाहन यासाठी दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल व हानी झालेल्या मालमत्तेची भरपाई दंडाच्या रूपाने वसूल केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरjailतुरुंग