शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मालमत्तांची हानी केल्यास तुरुंगवास, पाच वर्षे कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:28 IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी तशा वटहुकुमावर सही केली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.काश्मीर खोºयात दगडफेक, जाळपोळ अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रक्षोभक कारण नसतानाही हे प्रकार होत आहेत. ते व्हावेत, यासाठी एसएमएस पाठविणे आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून निरोप देणे वाढले आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा अनेकदा बंद करावी लागत आहे. त्याच्या जोडीला आता तुरुंगवास व दंड अशा शिक्षाही होतील, या प्रकारांमुळे या घटना कमी होतील, असे सरकारला वाटत आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू नाही. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी वटहुकूम काढला आहे. (वृत्तसंस्था)>आवाहन करणे हा गुन्हाचसार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची थेट हानी करणे शिक्षापात्र ठरविण्यात आले असून, अशा कृतीसाठी आवाहन करण्यालाही गुन्ह्याला प्रोत्साहन देणे समजले जाईल. अशा कृती व आवाहन यासाठी दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल व हानी झालेल्या मालमत्तेची भरपाई दंडाच्या रूपाने वसूल केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरjailतुरुंग