शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या सशस्त्र सेनांना आता अनेक आघाड्यांवर लढावे लागेल: हवाईदल प्रमुख राकेश सिंग भदाैरिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 20:51 IST

भारतीय सशस्त्र दले कुठल्या ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.

ठळक मुद्देएनडीएचा १३९ दीक्षांत संचलन सोहळा

पुणे:  देशात लष्करी बदलांना सुरूवात झाली आहे. देश कुठल्या ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. मात्र, आज युद्धाचे स्वरूप बदलले आहे. हायब्रीड युद्ध प्रणालीमुळे देशाच्या सशस्त्र सेनांना अनेक आघाड्यांवर लढावे लागेल, हे स्पष्ट असून त्यांनी यासाठी तयार राहावे, असे प्रतिपादन भारतीय हवाईदल प्रमुख एअर मार्शल राकेश सिंग भदाैरिया यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिच्या १३९ च्या दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी खेत्रपाल परेड मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

भदौरिया म्हणाले, तांत्रिक प्रगतीमुळे आज युद्धाचे स्वरूप बदलत आहे. एक उत्कृष्ट लष्करी अधिकारी बनत असताना बदलत्या जागतिक भूराजकीय परिणामांचा शेजारी राष्ट्रावर होणारा प्रभाव ओळखणे काळाजी गरज आहे. कारण याचा थेट परिणाम देशाच्या संरक्षण सज्जतेवर होत असतो. मात्र, भारतीय सशस्त्र दले कुठल्या ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात लष्करी बदल होत आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची नेमणूक आणि डीएमएची स्थापना हे त्याचे उदाहरण आहे. अनेक आघाड्यांवर लढण्यासाठी ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि त्याग आणि नेतृत्व यांची सांगड घालणे महत्वाचे आहे. कारण देशाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३९ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा... 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३९ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळ्यात एकुण ५४० छात्र सहभागी झाले होते. यातील ३०२ छात्र हे १३९ तुकडीचे होते. यातील २२२ छात्र हे लष्कराचे, ४२ छात्र नौदलाचे आणि ३५छात्र हे हवाईदलातील होते. याशिवाय १७ मित्रदेशांच्या छात्रेही सोहळ्यात सहभागी झाले होते. सुखोई ३० विमानांनी फ्लायपास करत यावेळी विद्यार्थ्यांना मानवंदना दिली. तर सारंग या हेलिकॉप्टरने चित्तथरारक हवाई कवायती सादर केल्या.

 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानairforceहवाईदलwarयुद्धSoldierसैनिक