शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus News: देशात कोरोनाचा कहर; 15 दिवसांत 1 लाखहून 2 लाखवर पोहोचले रुग्ण, पण 'ही' गोष्ट ठरतेय दिलासादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 11:46 IST

CoronaVirus Marathi News total number of corona positive cases on 2 lac नवी दिल्ली : देशतील कोरोनाबाधितांची संख्या 2 ...

ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखपर्यंत पोहोचण्यासाठी 108 दिवस लागले होते.गेल्या केवळ 15 दिवसांतच कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखवरून दोन लाखवर गेला आहे.आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे.

CoronaVirus Marathi News total number of corona positive cases on 2 lac

नवी दिल्ली : देशतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखवर पोहोचली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, गेल्या केवळ 15 दिवसांतच हा आकडा एक लाखवरून दोन लाखवर गेला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखपर्यंत पोहोचण्यासाठी 108 दिवस लागले होते. मात्र, असे असतानाही दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोनातील ठणठणीत होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

अभिमानास्पद! कोरोना व्हॅक्सीन बनवणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये भारताची कन्या, बजावतेय महत्वाची भूमिका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 19 मेरोजी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 139 एवढी होती, यापैकी 3163 जणांचा मृत्यू झाला होता. 15 दिवसांनंतर म्हणजे आज देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखच्याही पुढे गेला आहे. याचाच अर्थ आता देशातील कोरोनारुग्णांची संख्या दुपट होण्याचा वेग 15 दिवस झाला आहे.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

आरोग्य मंत्रालयाने 3 जूनला सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला. तर यापैकी 50 टक्के म्हणजेच तब्बल 1 लाख 303 लोक कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर आता देशात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 497 झाली आहे.

CoronaVirus News: मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधांसंदर्भात WHOने दिला गंभीर इशारा; होतील अधिक मृत्यू!

रिकव्हरी रेट वाढला -एकीकडे कोरोना रुग्णांत वाढ होत असतानाच, दुसरीकडे रिकव्हरी रेटदेखील वाढत आहे. 19 मेरोजी 1 लाखहून अधिक कंफर्म रुग्णांपैकी 39 हजार जण बरे झाले आहेत. याचा अर्थ 19 मेपर्यंत रिकव्हरी रेट 40 टक्के होता. तर 3 जूनपर्यंत 2 लाख कंफर्म रुग्णांपैकी एकलाखहून अधिक रुग्णांनी  कोरोनावर मात केली असून, ते बरे होऊन घरी परतले आहेत. याचाच अर्थ आता रिकव्हरी रेट 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू