शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 10:30 IST

लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, परंतु अद्यापही समूह संक्रमणासंदर्भात परिस्थिती अस्पष्ट आहे. एका प्रख्यात आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाच्या समूह संसर्ग पसरण्याच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे.लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, परंतु अद्यापही समूह संक्रमणासंदर्भात परिस्थिती अस्पष्ट आहे. परंतु एका प्रख्यात आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाच्या समूह संसर्ग पसरण्याच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे. लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन (तिसरा टप्पा) आधीच सुरू झाला आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, हे ज्याच्या त्याच्या परिभाषेवर अवलंबून आहे....म्हणून तज्ज्ञ समूह संसर्ग शब्द टाळतातते म्हणाले की, ज्या लोकांनी आपण कुठेही प्रवास केलेला नाही किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नाही, अशा लोकांमध्ये हा संसर्ग दिसल्यास कोरोनाची अधिक भीती आहे. परंतु बहुतेक प्रकरणे परदेशी प्रवाशांच्या संपर्कात आल्यानं किंवा संक्रमितांच्या संपर्कात आल्यानं  झालेली आढळली आहेत. बरीच जण आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचं सांगतात. समूह संसर्गासाठी भारतानं तयार असावेआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण 81970 वर पोहोचले आहे. यातील 27920 लोक संसर्गातून बरे झाले आहेत, तर 2649 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. यापूर्वी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सस (एम्स) मधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग विभागाचे प्रमुख असलेले रेड्डी म्हणाले की, या जागतिक महामारीने भयानक आकार घेतला आहे, अशा प्रत्येक देशात समूह संसर्ग खरोखरच दिसून येत आहे, यावर विश्वास ठेवणे देखील आवश्यक आहे. समूह संसर्गासाठी भारतानं तयार असावे आणि प्रतिबंधासाठी सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत. रेड्डी म्हणाले की, समुदायाचा प्रसार ही केवळ जोखीम नाही, तर प्रत्यक्षात हा धोका आहे.लॉकडाऊन उघडल्यास समूह संसर्ग पसरेलरेड्डी म्हणाले की, मलेशियासह दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये, विशेषत: भारतामध्ये दर लाख लोकांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहेत. त्याच काळात जागतिक महामारीचा प्रादुर्भाव दिसून आला. कमी वयोगटातील जास्त तरुण, ग्रामीण लोकसंख्या आणि लॉकडाऊनसारख्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे भारतात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. लॉकडाऊन उघडल्यावर काही जोखीम उद्भवू शकतात, कारण लोकांची हालचाल वाढेल आणि विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यताही वाढेल. म्हणून आम्हाला जास्तीत जास्त शारीरिक अंतर राखावे लागेल आणि सतत मास्क घालणे आणि हात धुणे या सवयींचे अनुसरण करावे लागेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus news : केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; अमोल कोल्हेंची मोदी सरकारवर टीका

अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या