शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 10:30 IST

लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, परंतु अद्यापही समूह संक्रमणासंदर्भात परिस्थिती अस्पष्ट आहे. एका प्रख्यात आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाच्या समूह संसर्ग पसरण्याच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे.लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, परंतु अद्यापही समूह संक्रमणासंदर्भात परिस्थिती अस्पष्ट आहे. परंतु एका प्रख्यात आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाच्या समूह संसर्ग पसरण्याच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे. लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन (तिसरा टप्पा) आधीच सुरू झाला आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, हे ज्याच्या त्याच्या परिभाषेवर अवलंबून आहे....म्हणून तज्ज्ञ समूह संसर्ग शब्द टाळतातते म्हणाले की, ज्या लोकांनी आपण कुठेही प्रवास केलेला नाही किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नाही, अशा लोकांमध्ये हा संसर्ग दिसल्यास कोरोनाची अधिक भीती आहे. परंतु बहुतेक प्रकरणे परदेशी प्रवाशांच्या संपर्कात आल्यानं किंवा संक्रमितांच्या संपर्कात आल्यानं  झालेली आढळली आहेत. बरीच जण आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचं सांगतात. समूह संसर्गासाठी भारतानं तयार असावेआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण 81970 वर पोहोचले आहे. यातील 27920 लोक संसर्गातून बरे झाले आहेत, तर 2649 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. यापूर्वी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सस (एम्स) मधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग विभागाचे प्रमुख असलेले रेड्डी म्हणाले की, या जागतिक महामारीने भयानक आकार घेतला आहे, अशा प्रत्येक देशात समूह संसर्ग खरोखरच दिसून येत आहे, यावर विश्वास ठेवणे देखील आवश्यक आहे. समूह संसर्गासाठी भारतानं तयार असावे आणि प्रतिबंधासाठी सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत. रेड्डी म्हणाले की, समुदायाचा प्रसार ही केवळ जोखीम नाही, तर प्रत्यक्षात हा धोका आहे.लॉकडाऊन उघडल्यास समूह संसर्ग पसरेलरेड्डी म्हणाले की, मलेशियासह दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये, विशेषत: भारतामध्ये दर लाख लोकांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहेत. त्याच काळात जागतिक महामारीचा प्रादुर्भाव दिसून आला. कमी वयोगटातील जास्त तरुण, ग्रामीण लोकसंख्या आणि लॉकडाऊनसारख्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे भारतात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. लॉकडाऊन उघडल्यावर काही जोखीम उद्भवू शकतात, कारण लोकांची हालचाल वाढेल आणि विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यताही वाढेल. म्हणून आम्हाला जास्तीत जास्त शारीरिक अंतर राखावे लागेल आणि सतत मास्क घालणे आणि हात धुणे या सवयींचे अनुसरण करावे लागेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus news : केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; अमोल कोल्हेंची मोदी सरकारवर टीका

अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या