शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

coronavirus: 'गरीब चालत राहो, मध्यमवर्ग मरो, राजकारण सुरू राहिलं पाहिजे,' प्रकाश राज यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 4:55 PM

कोरोनाचे संकट असतानाच राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या या राजकारणावर अभिनेते प्रकाश राज यांनी बोचरी टीका केली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे देशात कोरोनाच्या संसर्गामुळे बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. मात्र दुसरीकडे  बिहार विधानसभा निवडणूक आणि गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट असतानाच राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या या राजकारणावर अभिनेते प्रकाश राज यांनी बोचरी टीका केली आहे.

ट्विटरवरून केलेल्या या टीकेत प्रकाश राज म्हणतात की, प्रवासी पायी चालत जाऊ शकतात, मध्यमवर्ग शांतपणे मरू शकतो. अर्थव्यवस्था चौपट होऊ शकते, पण राजकीय पक्षांनी मात्र बिहारमध्ये आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. गुजरातमध्ये तर आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. ते जी गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतात ती ते करत आहेत.’’

 या ट्विटमधून प्रकाश राज यांनी राज्यसभा निवडणुकीवरून गुजरातमध्ये सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली आहे. गुजरातमध्ये सध्या राज्यसभेच्या जागांसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातून आमदारांना खबरदारीचा उपाय म्हणून रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. तर यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जेडीयू तसेच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने आपल्या अनौपचारिक प्रचाराला सुरुवात केली आहे.

 दरम्यान, प्रकाश राज यांचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही उमटत आहेत.इतर महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे

गोष्ट सहा दिवसांच्या युद्धाची; इवलासा देश ठरला होता सात राष्ट्रांना भारी

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजPoliticsराजकारणGujaratगुजरातBiharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्या