शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:54 AM

लसीकरण गतीत अन्य देशांच्या तुलनेत खूपच मागे

- शीलेश शर्मानवी दिल्ली :  लसीकरणाच्या गतीत भारताने मोठे यश मिळविले आहे का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस अन्य देशांच्या लसीकरणाच्या गतीच्या तुलनेत भारत खूपच मागे असल्याचे म्हटले आहे.काँग्रेसने आज जी-२० देशांची यादी जारी करुन केंद्र सरकारला सवाल केला की, भारत या यादीत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर का आहे? हे आमचे मोठे यश आहे का? कोरोनाच्या साथीच्या काळात सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे मृत्यू पावलेल्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांंनी म्हटले की, देशाची एकूण लोकसंख्या १३९ कोटी आहे. यापैकी १०३ कोटी प्रौढ आहेत.  फक्त २९ कोटी लोकांना लसीचे दोन  डोस मिळाले आहेत. ४२ कोटी लोकांना एकच डोस मिळाला आहे. यावरून स्पष्ट होते की,  ३२ कोटी लोकांना अद्याप लसच देण्यात आलेली नाही. जागतिक आकडेवारीनुसार  २० देशांच्या यादीत भारत लसीकरणात १९ व्या क्रमांकावर आहे. भारताची लसीकरणाची गती  गती खूप धिमी आहे.अन्य लसींना परवानगी का नाही?सरकारने जगातील अन्य लसीला का परवानगी दिली नाही? बालकांसाठीच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसचे काय झाले? १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट्य साध्य केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची निभावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली पाहिजे, केंद्र सरकारची नाही. हे सरकार दुसऱ्याच्या मेहनतीचे श्रेय स्वत:कडे ओढून घेत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या