शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

कोरोनाची महामारी : जैन ओघ निर्युक्ती सूत्रात २४०० वर्षांपूर्वीच दिले होते सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:42 IST

सामाजिक अंतराबद्दलही स्पष्ट दिल्या होत्या सूचना; जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यातही समानता

अहमदाबाद : कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीला स्पर्श करणे गरजेचेच असेल तर उघड्या हातांनी स्पर्श करू नका. हात अगदी स्वच्छ व आठवणीने धुवा. बाधा झालेल्या व्यक्तीला वेगळे (आयसोलेट) ठेवा आणि बाधा इतरांनाही होऊ नये यासाठी एकमेकांपासून अंतर कटाक्षाने राखा. हा सल्ला अखंडपणे केंद्रीय आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देईलही; परंतु हा सल्ला जैन साधू आणि साध्वींना तब्बल २४०० वर्षांपूर्वी दिलेला होता.जैन मुनी अजितचंद्रसागर यांनी सांगितले की, जैनीझममधील आगम्सपैकी एक ओघ निर्युक्ती सूत्राचा अभ्यास करताना मी १४ ते १९ कडव्यांपर्यंत आलो. एवढेच काय त्या युगात लेखक भद्रबाहू स्वामी यांनी नवे साधू आणि साध्वींना सल्ला दिला होता की, आरोग्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो.पुरातन पवित्र ग्रंथांना महामारीची कल्पना नव्हती. जो मजकूर आयुर्वेदाशी संबंधित आहे त्यात जानपधोध्वांसचा उल्लेख आहेत्यात अशा आजारांचा उल्लेख आहे की, ते पुरातन भारतातील संपूर्ण जानपदाला उद्ध्वस्त करू शकतील, असे येथील वैद्य प्रवीण हिरापारा म्हणाले.त्यात असेही म्हटले की, अशा घरांतील पाणी किंवा अन्नही तपस्वी वा संन्याशीने घेऊ नये. मीठ किंवा द्रवरूपातील अन्न, लोकरीचे बनलेले कपडे आणि लोखंडापासून बनवलेली भांडी यांना स्पर्श केला जाऊ नये. त्यापासून व्यक्तीला दीर्घकाळपर्यंत बाधा होऊ शकते, असे सूत्रात म्हटले आहे.मुनी त्रिलोक्यमानदनविजय म्हणाले की, सामाजिक अंतराची (सोशल डिस्टन्सिंग) कल्पना आता समोर आली; पण त्याबद्दल आधीच पवित्र ग्रंथात नमूद करण्यात आले आहे की, साधू आणि साध्वींनी साथ असलेल्या भागांत गटागटांनी प्रवास (विहार) करायला नको. ‘‘हे मी दोन वर्षांपूर्वी वाचले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिल्यानंतर आम्हाला हे आढळले की, २४०० वर्षांपूर्वी जे शिकवले गेले त्यात व ताज्या सल्ल्यात सारखेपणा आहे’’, असे ते म्हणाले.ते असेही म्हणाले की, ‘‘ते कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नाही; परंतु आम्ही एक समाज म्हणून विचार केला, तर आम्हाला महामाऱ्या काही नव्या नाहीत व त्या कशा नियंत्रणात आणायच्या हे आम्हाला माहीत आहे.स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावे...पवित्र ग्रंथात असा उल्लेख आहे की, ज्यांना बाधा झाली आहे त्यांना स्वतंत्र खोलीत ठेवले जावे. ते जर तसे शक्य नसेल तर त्या व्यक्तीला खोलीच्या कोपºयात ठेवावे व त्याला कापडाने झाकावे.ग्रंथात असेही म्हटले म्हटले की, बाधित व्यक्ती ज्या रस्त्याने गेली तो रस्ता इतरांनी वापरू नये व कोणीही बाधित व्यक्तीच्या जवळ थांबू नये. जर बाधित साधूचे निधन झाले तर त्याच्याजवळच्या वस्तूंची विल्हेवाट लावावी व त्या इतर कोणीही वापरू नयेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सIndiaभारतhistoryइतिहास