शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

वृत्तपत्रांच्या वितरणात सतत येणारे अडथळे हा कायद्याने गुन्हा; देशाच्या वरिष्ठ विधिज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 06:31 IST

वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात.

नवी दिल्ली : वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले असतानाही त्यांच्या वितरणात सतत येत असलेल्या अडथळ्यांबद्दल देशाच्या ज्येष्ठ विधिज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे.

वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात, एवढेच नव्हे तर अत्यावश्यक सेवा कायम राखण्याच्या कायद्याचेही ते उल्लंघन ठरते, असे त्यांचे म्हणणे आहे. या कठीण दिवसांत जबाबदार पत्रकारांच्या लोकांमध्ये घबराट निर्माण न करता बातम्या व लेख अस्तित्वासाठी आवश्यक आहेत, असे हरीश साळवे म्हणाले.

आजच्या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही अदृश्य अशा शत्रूशी लढत असून, त्याच्याबद्दल आम्हाला फारच थोडी माहिती आहे. या परिस्थितीत माहिती व शत्रूविषयीची माहिती हेच आमच्यासाठी एकमेव शस्त्र आहे, असे साळवे म्हणाले.

अत्यावश्यक सेवेचे कवच ज्याला लाभते (येथे वृत्तपत्रे) त्या सेवेच्या वितरणात लॉकडाऊनच्या दिवसांत जर कोणी अडथळे आणले, तर त्याला वॉरंटशिवाय अटक होईल व एक वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षाही.

समाजमाध्यमांच्या या दिवसांत नुसत्या चर्चा व प्रचारालाही अंतिम सत्याचा दर्जा मिळाला आहे. जबाबदार वृत्तपत्राने छापलेला शब्द ही विशेषत: आजच्या युद्धसदृश दिवसांत अत्यंत आवश्यक सेवा आहे. - हरीश साळवे (ज्येष्ठ विधिज्ञ)

वृत्तपत्राची प्रत लोकांना मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. चहाच्या गरम कपासोबत वृत्तपत्र चाळण्याचा आनंद काही वेगळाच.- अभिषेक मनू सिंघवी (ज्येष्ठ विधिज्ञ)

वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांचा समावेशच अत्यावश्यक सेवेत केला गेलेला आहे. त्यामुळे कोणीही त्याच्या वितरणात अडथळे आणू शकत नाही.- तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत