शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आफ्सा हटविण्याचा काँग्रेसचा संकल्प; जाहीरनाम्यात केला उल्लेख; कायद्याविरुद्ध घेतली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:12 IST

ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ लागू आहे. या कायद्याच्या तरतुदींचा या राज्यांमध्ये गैरवाजवी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. यावरून लष्कर व नागरिकांमध्ये अनेकदा संघर्षही झाले आहेत. यामुळे हा कायदा या राज्यातून काढून टाकावा, अशी मागणी होत आहे. 

नवी दिल्ली : आफ्सा हा कायदा मणिपूरमधून हटविण्याच्या मागणीला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने स्थान मिळाले आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास मणिपूरमधून हा कायदा हद्दपार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. मणिपूरमध्ये पाचव्या व सहाव्या टप्प्यात म्हणजे येत्या २७ फेब्रुवारी व ३ मार्चला मतदान आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ लागू आहे. या कायद्याच्या तरतुदींचा या राज्यांमध्ये गैरवाजवी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. यावरून लष्कर व नागरिकांमध्ये अनेकदा संघर्षही झाले आहेत. यामुळे हा कायदा या राज्यातून काढून टाकावा, अशी मागणी होत आहे. मणिपूरचा निवडणूक जाहीरनामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मणिपूरचे निवडणूक निरीक्षक जयराम रमेश यांनी जनतेसमोर मांडला. काँग्रेसची सत्ता केंद्रात असतानासुद्धा हा कायदा या राज्यांमध्ये लागू होता. आता या कायद्याच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली आहे. हा मुद्दा प्रचारात प्रमुख ठरणार आहे. 

टॅग्स :Manipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी