शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

प्रियंका गांधी जाणार राज्यसभेवर; छत्तीसगडमधून मिळणार उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 4:55 PM

सत्तेत सामील असलेल्या राज्यात काँग्रेसला विजय मिळू शकतो. काँग्रेसची छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होणार असून यामध्ये शरद पवार यांच्या जागेचा समावेश आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेक नव्या चेहऱ्यांकडे नेतृत्व सोपविण्यात येणार असून त्यांना राज्यसभेवर पाठविण्याची योजना काँग्रेसने केल्याचे दिसून येते आहे. त्या अंतर्गत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना राज्यसभेत पाठविण्यावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे.

प्रियंका गांधी यांना छत्तीसगडमधून उमेदवारी देण्यात येऊ शकते. यावर्षी राज्यसभेत विरोधी पक्षांची ताकत कमी होणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी 68 पदे रिक्त होत आहे. या जागा भरण्यासाठी काँग्रेसची ताकद कमी पडणार आहे. त्यामुळे पक्षाला काही जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही राज्यांत काँग्रेसची क्षमता कमी असल्यामुळे सभाग्रहात सामील होणाऱ्या 19 पैकी 9 जागा काँग्रेसला गमवाव्या लागू शकतात. काँग्रेसला स्वबळावर 9 जागा कायम राखण्याची खात्री आहे. तसेच आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने आणखी काही जागा मिळविण्याची काँग्रेसला आशा आहे.

दरम्यान सत्तेत सामील असलेल्या राज्यात काँग्रेसला विजय मिळू शकतो. काँग्रेसची छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होणार असून यामध्ये शरद पवार यांच्या जागेचा समावेश आहे.