शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

सोनिया गांधी ठरल्या नितीशकुमारांसाठी किंगमेकर; एका खेळीने राजकीय दिग्गज पाहातच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:03 IST

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये राजकीय परिवर्तनाची पटकथा शिष्टाचार भेटीने लिहिली गेली.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये राजकीय चित्र बदलण्याच्या नितीशकुमार यांच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याच पुढाकाराने नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करावे, असा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा आग्रह होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मदत मागितली. आधी तर सोनिया गांधी यांनी इन्कार केला; परंतु नंतर नितीशकुमार यांनी अनेकवेळा विनंती केल्यावर बिहारमधील चित्र बदलले.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये राजकीय परिवर्तनाची पटकथा शिष्टाचार भेटीने लिहिली गेली. नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर राजकीय चर्चा केली व भाजपकडून येत असलेल्या दबावाचा उल्लेख केला. यावर सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. राहुल यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर सोपविली. तेजस्वी यादव यांनी तत्काळ राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला. 

राजकीय दिग्गज पाहातच राहिले

बिहारचे राजकीय चित्र बदलासाठी नितीशकुमार एवढे बहुमत घेऊ इच्छित होते की, भाजपने कोणत्याही स्थितीत सरकार पाडता कामा नये. नितीशकुमार हे जदयू, राजद, डावे पक्ष व काँग्रेस मिळून १६४ ची संख्या पूर्ण होईपर्यंत शांत राहिले व संधी मिळताच खेळी खेळली. याबाबत भाजपला खबरही लागू दिली नाही. संपूर्ण तयारी झाल्यावर आरसीपी सिंह यांचा मुद्दा पुढे करून नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली व राजकीय दिग्गज पाहतच राहिले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस