शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्थलांतरित मजुरांसाठी योगींचा 'बिग प्लॅन'; 1 कोटी नवे रोजगार तयार करण्यावर लक्ष द्या, अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 20:08 IST

लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या ...

ठळक मुद्देयोगी म्हणाले, या घडीला जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे हेच सर्वात महत्वाचे कामएमएसएमई देऊ शकते लाखो रोजगार - योगी आदित्यनाथ काही वेळातच 50 लाख लोकांना रोजगार देता येईल, असा आपला प्रयत्न असायला हवा - योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत. ग्रामीण भागांत मनरेगा, रोजगार निर्मितीचे एक उत्तम माध्यम बनू शकते. 23 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात, काही दिवसांतच 50 लाख लोकांना रोजगार देता येईल, असा आपला प्रयत्न असायला हवा, असे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

योगी म्हणाले, या घडीला जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. मात्र, प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाने पूर्ण ताकदीनिशी आपली जबाबतारी पार पाडली तरच हे शक्य आहे.  

आणखी वाचा - योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद

एका सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, योगींनी मंगळवारी आपल्या सरकारी निवासस्थानी  जवळपास 35 हजार 818 ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमाने 225.39 कोटी रुपये मानधन ट्रांसफर केले आहे.

एमएसएमई देऊ शकते लाखो रोजगार -मुख्यमंत्री म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अथवा एमएसएमई सेक्टरमध्ये लाखो लाकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने कन्नौजचे अश्वनी कुमार, वाराणसीच्या प्रेमलता, गोरखपूरचे असित कुमार मिश्रा, हरदोईच्या जूली सिंह आणि प्रतापगडचे रविसेन सिंह यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीLabourकामगारGovernmentसरकार