शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

चीनच्या कुरापती सुरूच; अरुणाचल प्रदेशवरही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 2:13 AM

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे नाचक्की होत असतानाही चीनचा उर्मटपणा सुरूच आहे. आता चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशावरच दावा सांगितला ...

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे नाचक्की होत असतानाही चीनचा उर्मटपणा सुरूच आहे. आता चीननेभारताच्याअरुणाचल प्रदेशावरच दावा सांगितला आहे. अरुणाचल प्रदेश असा काही प्रदेश नसून, तो तिबेटचाच भाग असल्याची बतावणी चीनने केली आहे.

चीनच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेल्या अरुणाचलच्या पाच जणांविषयी कोणतीही माहिती नसल्याचेही चीनने म्हटले आहे. या भारतीयांचे चीनच्या लष्कराने अपहरण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात भारताने लष्करी स्तरावर चीनकडे विचारणाही केली आहे. हे पाचही जण सुबनसिरी जिल्ह्यातील राहणारे असून, त्यांची नावेही प्रसिद्ध झाली आहेत.

भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळल्यानंतरही चीनचे डोळे उघडले नाहीत. आता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल आमचाच भाग असल्याचे म्हटले आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. चीनला भारताने वारंवार दणका दिला. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियानेही चीनच्या सीमा विस्तारवादी भूमिकेवर अनेकदा चिंता व्यक्त केली.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत