शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

इतिहासाची पुनरावृत्ती?; ५८ वर्षांनंतर पुन्हा 'त्याच' ठिकाणी भारत-चीनचं सैन्य आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 7:06 PM

लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणाव वाढला

नवी दिल्ली: लडाखमधल्या गालवन नदीच्या किनारी भागात चीननं अतिरिक्त लष्करी कुमक मागवली आहे. त्यामुळे तणाव वाढताना दिसत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय लष्करानंदेखील या भागात अतिरिफ्त फौजफाटा तैनात केला आहे. १९६२ मध्ये गालवान नदीचा भाग युद्धाच्या केंद्रस्थानी होता. गालवानला डोक्लाम होऊ देणार नाही, असं चीननं म्हटलं आहे. गालवानमधल्या परिस्थितीला भारतच जबाबदार असल्याचा आरोप चीननं केला आहे.९ मे रोजी उत्तर सिक्कीममधल्या नाकू ला सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने झाली होती. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. त्याचवेळी लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसली. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि इतर लढाऊ विमानांनी पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या हालचालींवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. चीननं या भागातील सैन्याची कुमक वाढवल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताकडून गालवान नदीच्या आसपास मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. या भागात आधीही चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं आहे. मात्र सध्या परिस्थिती गंभीर आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने उभं ठाकल्यानं तणाव वाढला आहे. सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्रचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्तीचीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना; जागतिक स्पर्धेतील खेळाडूंचा धक्कादायक दावा

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन