शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:09 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गेल्यावर्षी कलम 370 हटविण्याच्या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये या कंपन्यांची नेमणूक केली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधून 10,000 निमलष्करी दलांना माघारी बोलविण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.  

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील 100 सीएपीएफच्या कंपन्यांना तातडीने परत माघारी बोलविण्यात आल्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

केंद्र सरकारने गेल्यावर्षी कलम 370 हटविण्याच्या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये या कंपन्यांची नेमणूक केली होती. आता या कंपन्यांना परत त्यांच्या बेस ठिकाणी पाठविण्यात येणार आहे.

निर्देशांनुसार, या आठवड्यापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 कंपन्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल यांच्या एकूण 20 कंपन्या जम्मू-काश्मीरमधून परत बोलावण्यात येणार आहेत. 

दरम्यान, एक सीएपीएफ कंपनीमध्ये 100 जवानांची कार्यक्षम क्षमता असते. यावर्षी मे महिन्यात गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 10 सीएपीएफ कंपन्या मागे घेतल्या.  

आणखी बातम्या...

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370