शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

केंद्र सरकार उघडणार काश्मीर खोऱ्यातील बंद असलेल्या 50 हजार मंदिरांचे दरवाजे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:31 PM

जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये अजून एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

बंगळुरू - जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये अजून एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेली सुमारे 50 हजार मंदिरे पुन्हा उघडण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.  काश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.  जी. किशन रेड्डी काश्मीर खोऱ्यातील बंद मंदिरांबाबत म्हणाले की, ''आम्ही काश्मीर खोऱ्यात बंद पडलेल्या शाळांचा सर्वे करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे, या शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोऱ्यातील सुमारे 50 हजार मंदिरे बंद अवस्थेत आहेत.  ज्यातील काही मंदिरे नष्ट झाली आहेत, तेथील मूर्ती भग्नावस्थेत आहेत, अशा मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.'' 90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नंगानाच सुरू झाला होता. त्यानंतर लाखो काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून परागंदा व्हावे लागले होते. या काळात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या केल्या होत्या. तसेच अनेक मंदिरांचीही मोडतोड केली होती. काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर अनेक मंदिरे बंद पडली होती. त्यामध्ये काही प्रसिद्ध मंदिरांचाही समावेश आहे.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTempleमंदिरCentral Governmentकेंद्र सरकार