शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:33 IST

सध्या मणिपूरमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे.

मणिपूरमध्ये आरक्षणावरून उसळलेला हिंसाचार काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ५० तुकड्या मणिपूरमध्ये पाठविण्यात येणार आहेत. जवळपास ५००० जवान मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. 

जिरिबाम जिल्ह्यात हिंसाचार भडकल्यानंतर आणि इतर भागात पसरल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानंतर गृह मंत्रालयाने (MHA) 20 अतिरिक्त CAPF कंपन्या, 15 CRPF आणि 5 BSF कंपन्या आधीच मणिपूरमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. परंतू, हे बळ तोकडे पडत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणखी मोठी कुमक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

या आठवड्यापर्यंत अतिरिक्त 50 कंपन्यांना मणिपूरला रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 35 तुकड्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) कडून काढल्या जातील, तर उर्वरित तुकड्या सीमा सुरक्षा दल (BSF) कडून असतील, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले. 

सध्या मणिपूमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मणिपूरमधील स्थितीवर बैठक घेणार आहेत. यावेळी तेथील हिंसाचार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यावर निर्णय घेतले जाणार आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार