शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

Budget 2018: 2018-19 या वर्षासाठी काय आहे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:16 IST

निर्गुंतवणुकीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या.

ठळक मुद्देसार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटस इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या तिन्ही कंपन्यांची एकच कंपनी तयार करण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली

नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सध्याच्या रालोआ सरकारचे शेवटचे पूर्ण बजेट आज मांडले. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये निर्गुंतवणुकीचे 80हजार कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवल्याचे स्पष्ट केले. 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये सरकारने 72 हजार 500 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी त्यामध्ये 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटस इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या तिन्ही कंपन्यांची एकच कंपनी तयार करण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. सोन्याच्या व्यवहारांसाठी एक व्यापक धोरण आखण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 क्रिप्टोकरन्सीला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारया अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षेप्रमाणे डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. अरुण जेटली यांनी मांडलेल्या काही महत्त्वाच्या बाबींमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये ब्लॉकचेनचा वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केले. ब्लॉकचेनमुळे या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचारावर आणि फसवणुकीला आळा बसेल.त्याचप्रमाणे क्रीप्टोकरन्सीला कोणत्याही प्रकारची सरकारची मान्यता नाही असेही त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट सांगितले.आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा विकास होण्यासाठी तसेच गावागावमध्ये इंटरनेटचा प्रसार व्हावा यासाठी पावले उचलली जातील असेही जेटली यांनी सांगितले. क्रिप्टोकरन्सी रोखण्यासाठी ब्लॉकचेनचा वापर करण्यात येईल. हे बेकायदेशीर चलन पूर्णपणे बंदल होण्यासाठी सरकार सर्व उपायांचा वापर करेल असे जेटली यांनी सांगितले.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८IndiaभारतArun Jaitleyअरूण जेटली