शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

प्रियांका गांधींना रोखण्यासाठी भाजपचं "इराणी" अस्त्र; दिली महत्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 11:18 IST

​​​​​​​२०१७ मधील निवडणुकीत भाजपला मोठ्या संख्येने महिलांनी मतदान केले होते. आता मात्र वाढत्या महागाईमुळे महिला मतदार भाजपवर चांगल्याच नाराज असून त्यांचा कल काँग्रेसकडे दिसतोय.

शीलेश शर्मा -

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आहे.भाजप सूत्रांनुसार, इराणी यांना त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अडवण्यासाठी राज्यातील महिला मतदारांमध्ये पक्षाला बळकट करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पर चर्चा’च्या धर्तीवर ‘चना -चमेंने’वर संवादाची मोहीम अमेठीत सुरूही केली आहे. महिलांचे छोटे छोटे गट बनवून इराणी या महिलांना सरकारने केलेल्या कामांची माहिती देतील.  

भाजपवर नाराजी :२०१७ मधील निवडणुकीत भाजपला मोठ्या संख्येने महिलांनी मतदान केले होते. आता मात्र वाढत्या महागाईमुळे महिला मतदार भाजपवर चांगल्याच नाराज असून त्यांचा कल काँग्रेसकडे दिसतोय. राज्यातील महिला मतदारांचा विश्वास कमावण्यासाठी भाजपचे नेतृत्व मोदी सरकारमधील मंत्री अनुप्रिया पटेल यांनाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा