शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

भाजपाच्या केवळ ४० जागा घटवायच्या, मग मोदींचा पराभव निश्चित, नितीश कुमारांनी आखली खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 18:10 IST

Nitish Kumar Vs BJP: भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

 २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी ऐक्यामध्ये मैलाचा दगड ठरणारी भाजपाविरोधी पक्षांची २३ जूनला होणारी बैठक देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार आहे. नितीश कुमार यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

२३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी नितीश कुमार यांचा मार्ग तितकासा सोपा नव्हता. नितीश कुमार यांनी विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपाला पराभूत करता येऊ शकते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार नाहीत. भाजपाच्या केवळ ४० जागा कमी करायच्या. म्हणजे भाजपा अल्पमतात जाईल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या जागा घटू शकतात, असा दावा त्यांनी केला.

ललन सिंह म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय  मिळवला आहे. तसेच काही राज्यांमध्ये भाजपाने कमाल जागा जिंकलेल्या आहेत. यापेक्षा अधिक जागा ते जिंकू शकत नाहीत. आता त्यांच्या जागांमध्ये घट निश्चित आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या जागांमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून जेडीयूमध्ये अस्वस्थता आहे.

मात्र भाजपासोबत असलेलं नातं तोडल्यापासून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच त्यासाठा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांना देशातील अनेक राज्यांमध्ये पाठवून भाजपाविरोधी वातावरण बनवण्यासाठी आणि विविध नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ललन सिंह यांनी सुरुवात केली. तर त्यानंतर नितीश कुमार यांनी देशभरात दौरे करून भाजपाविरोधात मोठा गट तयार करण्याची मोर्चेबांधणी सुरू केली. आता २३ जून रोजी विरोधी ऐक्याला दिशा मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी