शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:57 IST

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानच्या टक्केवारीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. टक्केवारी वाढल्यामुळे एकीकडे विरोधक विजयाचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बहुमताने विजयाचा दावा केला आहे.

एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल

अमित शाह यांनी आजतकशी संवादात सांगितले की, ही निवडणूक एकतर्फा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागम करणार आहे. याबाबत माज्या मनात कोणतीही शंका नाही की, NDA 160 पेक्षा जास्त जागा जिंकून दोन-तृतीयांश बहुमतासह सत्ता स्तापन करेल. सीमांचल प्रदेशातील किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या मतदानाचा हवाला देत शाह म्हणाले की, महिला, युवक, शेतकरी आणि कामगार सर्वच घटक NDA च्या बाजूने मतदान करत आहेत.

60% पेक्षा जास्त मतदान म्हणजे NDA च्या विजय

शाह पुढे म्हणाले, या निवडणुकीत 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे आणि हा आकडा NDA च्या परतीचा स्पष्ट संकेत देतो. जनतेला नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. विकासावरच हे मतदान झाले आहे. राजदच्या रोजगाराच्या आश्वासनांवर प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले, ज्यांची सरकार बनण्याची शक्यता नाही, त्यांच्या आश्वासनांना कोण ऐकेल? आश्वासन त्यांचेच ऐकले जाते, जो सत्तेत येणार आहे, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस