शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:47 IST

AirIndia flight uncontrolled : प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

जबलपूर : डुमना विमानतळावर उतरताना एअर इंडियाचेविमान अनियंत्रित झाले. धावपट्टीवर घसरल्याने विमान खाली मातीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात ५४ प्रवासी होते. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.व्यवस्थापनाची चौकशी सुरू आहेविमानतळ (डुमना   विमानतळ) प्रशासनाने घटनास्थळ सील केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे आरामगृहात नेण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि विमानतळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमागील कारण तपासानंतरच समजेल.यात एकूण ५९ लोक होतेएअर इंडियाचे विमान E6 ने दिल्लीहून जबलपूरला उड्डाण केले. ती ५४ प्रवाशांसह डुमना विमानतळावर उतरत असताना विमान  अनियंत्रित झाली. मात्र, वैमानिकाच्या प्रयत्नांमुळे हा अपघात टळला. विमानात प्रवाशांशिवाय ५ जणांचा स्टाफ होता.जबलपूरहून बिलासपूरला जावे लागलेहे विमान जबलपूरहून बिलासपूरला जाणार होते, असे सांगण्यात येत आहे. या विमानातून इतर प्रवाशांना बिलासपूरला पाठवले जाईल की एअर इंडिया अन्य विमानाची व्यवस्था करत आहे, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातpassengerप्रवासीMadhya Pradeshमध्य प्रदेश