शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 9:32 PM

बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे.

अयोध्या : बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे. अयोध्येमध्ये 1992 सारखी गर्दी उसळू शकते. शिवसेना आणि विहिंप यांचा 24-25 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाची धास्ती इक्बाल यांनी घेतली असून दोन दिवसांत सुरक्षा वाढविण्याचे आवाहनही केले आहे. 

अयोध्येमध्ये शिवसेनेसह अन्य हिंदू संघटनांनी मेळावे घ्यायचे ठरविले आहेत. यामध्ये आरएसएसही सक्रीय राहणार आहे. रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून साधू-संत आणि संघटनांचे कार्यकर्ते येणार आहेत. यासाठी अयोध्येतही तयारी सुरु झाली आहे. 

यावरून या कार्यक्रमांना 1992 सारखीच गर्दी उसळण्याची भीती इक्बाल यांनी व्यक्त केली आहे. 6 डिसेंबर, 1992 ला केवळ बाबरी मशीदच पाडली गेली नव्हती तर आसपासचे पुजास्थळ आणि लोकांची घरेही जाळण्यात आली होती. बाबरीच्या संबंधितांनी सांगितले की, आम्हाला आणि येथील मुस्लिम कुटुंबांना जर सुरक्षा पुरविण्यात आली नाही तर तेथून पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. 

मंदिराराठीच्या आंदोलनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी विहिंपने धर्मसभेचे आयोजन केले आहे. यासाठी अवध प्रांतामधून 25 हजार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची भरती सुरु करण्यात आली आहे. विहिंपच्या प्रांतिक संघटन मंत्री भालेंद्र यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली आहे. अवध, कानपूर, गोरक्ष आणि काशी आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणण्यात येणार आहेत. यासाठी कारसेवकपूरममध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ