शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं"; केजरीवाल सरकारचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:47 IST

Farmers Protest And Arvind Kejriwal : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आज 'दिल्ली चलो' मोर्चा काढण्यासाठी तयार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

पंजाब-हरियाणातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना अरविंद केजरीवाल सरकारने पाठिंबा दिला आहे. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केजरीवाल सरकार म्हणालं की, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारने बवाना स्टेडियमला ​​तात्पुरतं जेल बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला. 

पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आज 'दिल्ली चलो' मोर्चा काढण्यासाठी तयार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनावर दिल्लीचे केजरीवाल सरकार म्हणालं की, "शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे."

"शेतकरी हे या देशाचे अन्नदाता असून अन्नदात्याला जेलमध्ये टाकणं चुकीचं आहे. बवाना स्टेडियमला ​​जेल बनवण्यास परवानगी देता येणार नाही." शेजारील राज्यातील शेतकरी देशाची राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीत पोहोचत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या अनेक सीमा सील करण्यात आल्या आहेत. मंगळवार, 13 फेब्रुवारीपासून अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी