शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

2019ची लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी, कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 09:17 IST

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

ठळक मुद्दे जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे.

नवी दिल्ली- भाजपाध्यक्षअमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. भाजपामध्ये जो काहीही मागतो त्याला काहीही मिळत नाही. परंतु जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले आहेत. 100 वर्षांपासून हा पक्ष असाच चालत आला आहे. 2019च्या लोकसभेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण आहे.देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं ती एखाद्या युद्धासारखी लढली जाईल, काही युद्ध असे असतात ते युग परिवर्तन घडवून आणतात. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे. या युद्धात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता आहे. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढत भाजपाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच आहे, असंही शाह यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं आहे.2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. जर पानिपतचं युद्ध आपण हरलो नसतो, तर इंग्रजांनीही आपल्यावर राज्य केलं नसतं. 2019ची निवडणूकही पानिपतच्या युद्धासारखी आहे. आज भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र झाले आहेत, परंतु आम्ही विरोधकांना घाबरत नाही, असंही ते म्हणाले आहेत.  पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यामुळे आपल्याला 200 वर्षं गुलामगिरीत घालवावी लागली. 2019ची निवडणूक जर भाजपानं जिंकली, तर 50 वर्षं खासदारापासून ते पंचायतीपर्यंत भाजपाचं शासन राहील, असंही शाह म्हणाले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शाहBJPभाजपा