शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

2019ची लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी, कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 09:17 IST

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

ठळक मुद्दे जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे.

नवी दिल्ली- भाजपाध्यक्षअमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. भाजपामध्ये जो काहीही मागतो त्याला काहीही मिळत नाही. परंतु जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले आहेत. 100 वर्षांपासून हा पक्ष असाच चालत आला आहे. 2019च्या लोकसभेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण आहे.देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं ती एखाद्या युद्धासारखी लढली जाईल, काही युद्ध असे असतात ते युग परिवर्तन घडवून आणतात. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे. या युद्धात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता आहे. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढत भाजपाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच आहे, असंही शाह यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं आहे.2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. जर पानिपतचं युद्ध आपण हरलो नसतो, तर इंग्रजांनीही आपल्यावर राज्य केलं नसतं. 2019ची निवडणूकही पानिपतच्या युद्धासारखी आहे. आज भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र झाले आहेत, परंतु आम्ही विरोधकांना घाबरत नाही, असंही ते म्हणाले आहेत.  पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यामुळे आपल्याला 200 वर्षं गुलामगिरीत घालवावी लागली. 2019ची निवडणूक जर भाजपानं जिंकली, तर 50 वर्षं खासदारापासून ते पंचायतीपर्यंत भाजपाचं शासन राहील, असंही शाह म्हणाले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शाहBJPभाजपा