शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'कब्जा केलेल्या जमिनीवर नमाज अदा केल्यावर अल्लाह स्वीकारत नाही'- स्वामी अविमुक्तेश्वरानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:26 IST

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितला धार्मिक आणि राजकीय इस्लाममधील फरक.

Avimukteshwaranand Saraswati : गेल्या काही दिवसांपासून मंदिर-मशिदीशी संबंधित वाद चर्चेत आहे. याशिवाय, मंदिर-मशीद वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्यही केंद्रस्थानी आले आहे. आता या सर्व वादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'धार्मिक इस्लाम मानणाऱ्या लोकांनाही सत्य बाहेर यावे, असे वाटते. जे विरोध करतात, ते राजकीय इस्लामवर विश्वास ठेवतात. कब्जा केलेल्या जमिनीवर अदा केलेली नमाज, अल्लादेखील कधी स्वीकारणार नाही,' असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणतात, 'खरा इस्लाम कोणता? मंदिरे पाडून मशिदी बांधल्या, तो राजकीय इस्लाम होता, धार्मिक इस्लाम नाही. धार्मिक इस्लाम हे कधीही करू शकत नाही. एखाद्याच्या जमिनीवर ताबा मिळवून नमाज अदा केली जात असेल, तर धार्मिक इस्लामनुसार अल्लाह कधीही ती नमाज स्वीकारत नाही. राजकीय इस्लामला मानणाऱ्यांना अडचणी येऊ शकते, मात्र धार्मिक इस्लाम मानणाऱ्यांनी त्याचे स्वागत केले पाहिजे.' 

'मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचे ऐकल्यावर आपल्याला वेदना होतात. त्याचप्रमाणे मुस्लिम तरुणांनादेखील याचे दु:ख वाटते की, आपले पूर्वज असे अत्याचारी होते. त्यामुळेच सत्य बाहेर यावे, असे त्यालाही वाटते आणि आपल्यालाही तेच हवे असते. आम्ही काही मुस्लिमांशी बोललो, त्यांनीही सांगितले की, आम्हालाही स्पष्टता हवी आहे. धार्मिक इस्लाम मानणाऱ्या लोकांना काही अडचण नाही, पण राजकीय इस्लाम मानणाऱ्यांना सर्वाधिक त्रास होतोय,' असंही अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरनंद सरस्वती म्हणतात की, 'संघ प्रमुख त्यांच्या सोयीने बोलतात. जेव्हा त्यांना गरज होती, तेव्हा विरोधात बोलले, आता गरज नाही तर योयीने बोलत आहेत. मोहन भागवतांनी आम्हाला नेता व्हायचे आहे, असा चुकीचा अंदाज लावला. मंदिरे पाडली आणि मशिदी बांधल्या गेल्याचे आम्हाला दुःख आहे, त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. मोहन भागवत आमचे चुकीचे मूल्यमापन करत आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

टॅग्स :HinduismहिंदुइझमHinduहिंदूMuslimमुस्लीमTempleमंदिरMosqueमशिद