शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विमानांना बॉमच्या धमक्यांचे सत्र सुरुच; आज 50 फ्लाईट्सना धमकीचे कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 21:19 IST

Airlines Threat Calls: गेल्या काही दिवसांपासून शेकडो विमानांना धमक्या देण्यात आल्या आहेत.

Airlines Threat Calls: गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांना सातत्याने बॉम्बच्या धमक्या येत आहेत. आजदेखील (27 ऑक्टोबर, 2024) किमान 50 प्रवासी विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांमध्येच नाही, तर प्रवाशांमध्येही विमान प्रवासाबाबत भीती निर्माण झाली आहे. तसेच, या धमक्यांमुळे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 14 दिवसांत विविध भारतीय विमान कंपन्यांच्या 350 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. यातील बहुतांश धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज इंडिगोच्या 18, आकासा एअरच्या 15 आणि विस्ताराला 17 विमानांना बॉम्बच्या धमक्याही मिळाल्या. पण, कसून तपासणी केल्यानंतर सर्वा विमानांना उड्डाणाची परवानगी देण्यात आली. 

धमक्या रोखण्यासाठी सरकार काय करत आहे?केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितले की, केंद्र सरकार या धोक्यांना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी, कायदा अंमलबजावणी संस्था आणि इंटेलिजन्स ब्युरोची मदत घेत आहे. नागरी विमान वाहतूक कायद्यात दोन बदल करण्याची योजना आहे. प्रथमत: अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा आणि दंड ठोठावला जाईल. दुसरे म्हणजे, अशा लोकांना विमान प्रवास करण्यास बंदी घालण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. याचीही घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल.

 

टॅग्स :airplaneविमानCrime Newsगुन्हेगारीBombsस्फोटके