शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:41 IST

अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता

अहमदाबाद एअरपोर्टहून टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एअर इंडियाचं विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. त्यात २ पायलटसह १० केबिन क्रू मेंबर होते. हे विमान नेमके क्रॅश कसे झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे परंतु अद्याप अधिकृतपणे याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. परंतु एव्हिएशन एक्सपोर्ट यांनी क्रॅश होण्याचा काही अंदाज लावला आहे. त्यामुळे हे विमान क्रॅश होण्यामागे काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया. 

एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं की, जेव्हा कधीही प्लेन टेकऑफ घेते तेव्हा ते जास्तीत जास्त इंधनासह उड्डाण घेते. अहमदाबाद विमान दुर्घटनेचं ठोस कारण आता सांगता येत नाही, त्याची माहिती फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून मिळेल. परंतु टेकऑफ घेतल्यानंतर विमान क्रॅश होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण लोड फॅक्टर असू शकते. लोड फॅक्टर मिस कॅल्क्युलेशनमुळे बऱ्याचदा प्लेन क्रॅश होण्याची शक्यता असते. लोड फॅक्टर हा कुठल्याही विमानात ठेवलेल्या वजनाचा योग्य अंदाज असतो. ज्यावर विमान संतुलित राहते. हे विमानात मागे-पुढे प्रवाशांना बसवून फिक्स केले जाते जेणेकरून प्रेशर कंट्रोल केले जाऊ शकते हे पहिले कारण त्यांनी सांगितले.

त्याशिवाय दुसरं कारण म्हणजे, विमानाचा लँडिंग गिअर पूर्णपणे बंद झाला नसावा. लँडिंग गिअर हा फ्लाईटचा असा भाग असतो, जो उड्डाण घेताना आणि उतरताना रनवेच्या संपर्कात येताच पूर्ण वजन सांभाळणे आणि काइनेटिक एनर्जी घेण्यासाठी डिझाईन केलेला असतो. हा तोच गिअर असतो ज्यातून प्लेनची चाके बाहेर येतात आणि रनवेवर प्लेन चालते असं एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं.

MAYDAY कॉल दिला अन्....

दरम्यान, अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीला कुठलाही सिग्नल मिळाला नाही. तसेच काही क्षणांतच हे विमान खाली कोसळून आगीचे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसले. विमानामध्ये काही गंभीर परिस्थिती किंवा समस्या निर्माण होऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर वैमानिकांकडून हा कॉल दिला जातो.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात