शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath Scheme: "भविष्याची तयारी करावी लागेल", अग्निपथवर पहिल्यांदाच बोलले NSA अजित डोवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:42 IST

Ajit Doval on Agnipath Scheme: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी अग्निपथ योजनेवर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

NSA Ajit Doval: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेला (Agnipath Scheme) अनेक राज्यांमध्ये तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी अग्निपथ योजना देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले. तसेच, परिस्थितीनुसार बदल आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

अग्निपथ योजना भारतासाठी महत्त्वाची का आहे?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अग्निपथ योजनेवर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "देशात जे काही घडत आहे, भविष्यातही तेच घडत राहिले, तर आपण सुरक्षित राहणार नाहीत. त्यामुळेच आपल्याला चांगल्या भविष्यासाठी आजच तयारी करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला बदलाव करावाच लागेल. अग्निपथ योजना देशासाठी अतिशय आवश्यक आहे." 

'देशाची सुरक्षा ही मोदींची प्राथमिकता'अग्निपथ योजनेवर पुढे बोलताना NSA अजित डोवाल म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिकता देशाची सुरक्षा आहे. भविष्यातील युद्ध वेगळ्या पद्धतीने होतील. आपण संपर्करहित युद्धाकडे वाटचाल करत आहोत आणि अदृश्य शत्रूविरुद्धही युद्ध करणार आहोत. तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आपल्याला बदल करावाच लागेल."

'अग्निपथच्या रोलबॅकचा प्रश्नच नाही'अग्निपथ योजनेच्या रोलबॅकच्या प्रश्नावर अजित डोवाल म्हणाले की, ही योजना रोलबॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याआधी लष्कर विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनीही अग्निपथ योजना मागे घेण्यास नकार दिला होता.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालAgneepath Schemeअग्निपथ योजनाDefenceसंरक्षण विभाग