शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

जम्मू-काश्मिरात तीन महिन्यांनी रेल्वे रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 4:16 AM

काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर तीन महिन्यांनी काश्मिरात रेल्वेसेवा सुरू झाली आहे.

श्रीनगर : काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर तीन महिन्यांनी काश्मिरात रेल्वेसेवा सुरू झाली आहे. तथापि, बतवारा-बटवालू मार्गादरम्यान मिनी बस धावताना दिसल्या. खासगी वाहनेही रस्त्यांवर धावत होती. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बारामुला आणि श्रीनगरच्या दरम्यान मंगळवारी सकाळपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. सुरक्षा कारणांमुळे रेल्वे केवळ सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेतच धावणार आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीनगर-बनिहालदरम्यान रेल्वेसेवा काही दिवसांनंतर ट्रायल रन घेऊन सुरू करण्यात येईल. ५ आॅगस्ट रोजी रेल्वेसेवा बंद झाली होती. त्याला मंगळवारी १०० दिवस पूर्ण झाले. दरम्यान, आज सकाळी काही तासांसाठी बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. समाजविघातक शक्तींकडून ही दुकाने बंद केली जात आहेत.>अतिरेकी ठारजम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला आणि सैन्याचा एक जवान जखमी झाला. कुलन भागात लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत हा अतिरेकी मारला गेला.