शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 22:11 IST

महत्वाचे म्हणजे, भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना भारतीय हवाई दलाचा हा सराव सुरू आहे...

पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आक्रमक पावित्र्यात दिसत आहे. भारतीय हवाई दलाने ‘Aakraman’ एक्सरसाइज अथवा सराव सुरू केला आहे. हा सराव केंद्रीय सेक्टर मध्ये सुरू आहे. या युद्धाभ्यासात राफेल आणि सुखोई Su-30 सारखी प्रगत लढाऊ विमानेही भाग घेत आहेत. भारतीय हवाई दलाचे दोन राफेल स्क्वाड्रन अम्बाला आणि हाशीमारा (पश्चिम बंगाल) येथे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जेट्स मल्टीपल एअरबेसवरून तैनात करण्यात आली आहेत. या मोहिमांमध्ये ग्राउंड अॅटॅक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि हाई-स्पीड टारगेट डिस्ट्रक्शन सारख्या गोष्टींचा समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे, भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना भारतीय हवाई दलाचा हा सराव सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान फुसक्या धमक्या देताना दिसत आहे. मात्र, आता शब्दाने नाही, तर शक्तीशाली कृतीतून उत्तर मिळेल, हे भारताने स्पष्ट केले आहे.

भारतीय हवाई दलाचे टॉप पायलट्स सरावात सहभागी -या सरावात भारतीय हवाईदलाचे टॉप गन पायलट्स देखील भाग घेत आहेत. यांच्यावर हाय-क्वालिफाइड इंस्ट्रक्टर्स लक्ष ठेऊन आहेत. महत्वाचे म्हणजे, मेटिओर मिसाइल, रॅम्पेज आणि रॉक्स सारख्या लांब पल्ल्यांच्या मिसाइल्समुळे भारताची ताकद वाढली आहे. हे मिसाईल्स शत्रूच्या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टिमलाही चकवू शकतात.

महत्वाचे म्हणजे, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने मिराज-2000 च्या सहाय्याने बालाकोट स्ट्राइक केले होते. मात्र आता भारतीय हवाई दलाकडे, राफेल, सुखोई, आणि S-400 एअर डिफेन्स सारखी शस्त्रास्त्रे आहेत. यांमुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये भारताची शक्ती अनेक पटीने वाढते.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान